राज्यस्तरीय शालेय निबंध स्पर्धा – २०२६
महाराष्ट्रनामा न्यूज चॅनेल
राज्यस्तरीय शालेय निबंध स्पर्धा – २०२६
उद्दिष्ट
- विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण करणे.
- सामाजिक व राष्ट्रीय विषयांवर विचार मांडण्यास प्रोत्साहन देणे.
- वाचन व संशोधनाची सवय वाढवणे.
इयत्तानुसार गट
गट अ: इयत्ता ५ वी ते ७ वी
- माझी आई
- माझी शाळा
- स्वच्छ भारत
- झाडे लावा, झाडे जगवा
- माझा आवडता सण
गट ब: इयत्ता ८ वी ते १० वी
गट ब
- डिजिटल भारत
- पर्यावरण संरक्षण
- पाणी अडवा, पाणी जिरवा
- व्यसनमुक्त भारत
- माझा आदर्श
गट क: इयत्ता ११ वी व १२ वी
- विकसित भारत २०४७
- कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि विद्यार्थी
- महिला सक्षमीकरण
- संविधान आणि माझी जबाबदारी
- हवामान बदल
निबंध नियम
- मराठी भाषा.
- स्वतःचा आणि मौलिक निबंध.
- शब्दमर्यादा:
- गट अ – ३०० ते ५०० शब्द
- गट ब – ६०० ते ८०० शब्द
- गट क – ८०० ते १२०० शब्द
- हस्तलिखित
गुणांकन
| निकष | गुण |
| विषयाची मांडणी | 20 |
| विचारांची स्पष्टता | 20 |
| भाषा व शुद्धलेखन | 20 |
| सर्जनशीलता | 20 |
| निष्कर्ष | 20 |
| एकूण | 100 |
बक्षिसे
- 🥇 प्रथम – ट्रॉफी + प्रमाणपत्र + ₹५,०००
- 🥈 द्वितीय – ट्रॉफी + प्रमाणपत्र + ₹३,०००
- 🥉 तृतीय – ट्रॉफी + प्रमाणपत्र + ₹२,०००
- सर्व सहभागी – डिजिटल प्रमाणपत्र
विशेष आकर्षण
- विजेत्या निबंधांचे महाराष्ट्रनामा न्यूज चॅनेल आणि वेबसाइटवर प्रकाशन.
- विजेत्या विद्यार्थ्यांची मुलाखत.
खालील महिती भरुन निबंध अपलोड करा

